ट्रंप यांच्यासारख्या व्यक्तीला कसलाही विधीनिषेध नाही कारण कोणत्याही विचारधारेतून त्यांची जडणघडण झालेली नाही असे समजण्यात येते. स्वार्थी विचार करणारा तो एक व्यापारी आहे, असे भारतातील विश्लेषक म्हणतात. तथापि, असे समजणे चुकीचे आहे. ट्रंप यांचा स्वतःचा ए ...
वैज्ञानिक व अवैज्ञानिक काय हे कीर्तनकारांनीही जाणले पाहिजे. संत तुकारामांनी वेदांचीही चिकित्सा केली. ती परंपरा आज पुढे जात आहे का? धर्म की धर्मापलीकडे याचा शोध कीर्तनकारांनाही घ्यावा लागेल. अन्यथा इंदोरीकर महाराजांभोवती जो वाद उद्भवला तसे प्रस ...
केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असताना स्पेनला जायची संधी मिळाली आणि तिथे कथक नावाच्या आजवर न ऐकलेल्या भारतीय नृत्यप्रकाराची चाहूल लागली. घरदार सोडून आणि कुटुंबाला दुखावून 95 साली मी प्रथम भारतात आले ते अनेक आडवे-तिडवे प्रश्न मनात घेऊनच. पण नऊ ...
डिझाइनची क्रिया माणसाच्या अस्तित्वाइतकीच जुनी आहे. सहा हजार वर्षांपूर्वी माणसानं एका वस्तूचं डिझाइन तयार केलं; ती माणसाच्या असंख्य गरजा पुरवून गेली. त्या वस्तूची निर्मिती मात्र मनुष्याच्या मूलभूत गरजपूर्तीसाठी झाली होती. ...
नुकत्याच आलेल्या ‘तान्हाजी’ या चित्रपटानं 41 दिवसांत 347 कोटींचा गल्ला जमवला. भारतीय चित्रपटाचा हा जागतिक विक्रम. त्याआधी हिंदीत ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, मराठीतही ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘हिरकणी’. असे सिनेमे पाठोपाठ आले, अजून अनेक येताहेत. ...
आरक्षणाच्या कालर्मयादेबाबत कायदेतज्ज्ञांमध्येही एक गैसमज आहे. तो म्हणजे आरक्षण फक्त सुरवातीच्या दहा वर्षांसाठी होते. मात्र ही कालर्मयादा राजकीय आरक्षणासाठी असल्यामुळे ती दर दहा वर्षांनी वाढवून घ्यावी लागते. शैक्षणिक व शासकीय नोकर्यांतील आरक्षणा ...
देशाच्या विकासात तरुणांचे जास्तीत जास्त योगदान निश्चित करण्याची काळाची गरज असून त्यासाठी तरुणांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्यांना तसे सक्षम बनवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेची आहे. पण दर्जेदार उच्च शिक्षणाची आपल्या देशात वानवा आहे. जी काही थोडीफार चा ...
कवी कुलगुरू कालिदास यांनी ज्या भूमीचा उल्लेख 'सौराज्य रम्य' अशा सार्थ शब्दांत केला ती झाडी म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा कोपरा होय. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यांचा अंतर्भाव झाडीपट्टीत होतो. या झाडीच्या पट्ट्यात बोलली ...
खाँसाहेब उस्ताद अब्दुल हलिम जाफर खाँ यांची काही प्रकाशचित्ने मी काढली होती. ती देण्यासाठी त्या दिवशी मी मुंबईला त्यांच्या घरी आलो होतो. तिथे विजयाबाई मेहतांच्या ‘हमिदाबाई की कोठी’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. तिथे आणि नंतरही त्यांच्या प्रसन्न मुद ...
सरकारी कर्मचार्यांसाठी ‘पाच दिवसांचा आठवडा’ केल्यामुळे वाहतूक प्रश्नाची तीव्रता कमी होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण ते कसं शक्य आहे? सुट्यांचे वार बदलले, सरकारी कार्यालयांचं विकेंद्रीकरण केलं, ‘टाइम स्लाइसेस’ किंवा ‘टाइम झोनिंग’ केलं, तर मात्र ...