कुंभमेळे म्हणजे केवळ उत्सव हे समीकरण रुजायला लागलं असतानाच प्रयाग संगमी रंगलेल्या भव्यदिव्य कुंभमेळ्यानंतर त्याचं इव्हेण्टीकरणच स्पष्ट अधोरेखित केलं ! ...
डिजिटल क्रांतीच्या अफाट वेगानं भौगोलिक अंतर पुसून टाकलं, तसंच ‘ऑफिसचं काम ऑफिसात’ ही पूर्वीची सोयही मिटवली. आता ऑफिस संपल्यानंतरही तिथलं काम हातातल्या फोनमधून थेट घरात येतं. हा असह्य ताण दूर व्हावा म्हणून मी एक नवा प्रयत्न सुरू करते आहे. त्याबद्द ...
आजवर बहुतेक व्यावसायिक सिनेमांमध्ये एकाच छापाचे भ्रष्ट नेते ‘दिसत’ आले; पण, स्पष्ट नामोल्लेख किंवा विशिष्ट संदर्भांचा उल्लेख नसे. 2019 या निवडणूक वर्षात मात्र अचानक हे चित्र बदललं आहे. सत्तेच्या राजकारणाची लढाई थेट सिनेमाच्या पडद्यावर लढली जाते आहे. ...
सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात यवतमाळचं नाव घेतलं जातं. याच यवतमाळमध्ये नुकत्याच झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या पत्नीला देऊन नवीन पायंडा पाडण्यात आला. उद्घाटक म्हणून वै ...
गायत्रीला हवंय वाढदिवसाचं ‘गिफ्ट’! आपल्या बागेत झाडं आहेत, फुलं आहेत, मग समजा तिथे आणून ठेवली एक पेटी आणि पाळल्या मधमाशा, तर काय बिघडलं? - असा मुद्दा घेऊन ती आईबाबांशी वाद घालतेय! ...
जखमी कुत्री व मांजरांना आसरा देऊन त्यांची सेवाशुश्रूषा करणाऱ्या दाक्षायणी जाधव यांची प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर निवड झाली आहे. त्यानिमित्त दाक्षायणी व शर्वाणी जाधव या दोन्ही बहिणींच्या वेगळ्या वाटेवरची सफर... ...
चीनच्या पश्चिमकडील शिंनजिआंग प्रांतातील मुस्लिम उइगर लोकांचे जबरदस्तीने चीनीकरण करीत आहे. त्यासाठी त्यांनी मोठी मोठी शिबिरे तयार केली असून, त्या नाझी आणि सोविएत छळ छावण्यांच्या कटू आठवणींनी ताजा करीत आहेत. या छावण्यात जवळपास २० लाख लोकांना चीन सरकारन ...
हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पहिले विश्व हिंदी संमेलन १० जानेवारी १९७५ मध्ये नागपूर येथे आयोजित केले होते. या दिवसाचे औचित्य साधून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ...
भारतीय समाजात लेखक ही दुय्यम म्हणजे बिनमहत्त्वाची गोष्ट आहे. ज्या समाजात असं चित्र असेल त्या समाजाची प्रकृती बरी नाही असं मी समजतो. लेखकाने स्वत:ची प्रतिष्ठा जपावी. कुणीतरी आपली प्रतिष्ठा, मान ठेवेल अशी अपेक्षा करू नये. जिथे लेखकच झुकलेले असतात, पद्म ...
मराठवाडा वर्तमान : दुष्काळ, शेतकरी, गुरेवासरे, चारा टंचाई, पाण्याचा प्रश्न असे लहानसहान विषय या सरकारपुढे नाहीत. म्हणूनच उच्च कोटीची उड्डाणे सोलापूरच्या सभेमध्ये नरेंद्र मोदींनी घेतली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांसाठी आरक्षण आणल्यामुळे आता शेतकऱ्यां ...