अमेरिकेत बर्कलीमध्ये मला ते जोडपं भेटलं. ते एकत्र राहत नाहीत, त्यांचं एकमेकांशी लग्न झालेलं नाही. बिलच्या जुळ्या मुलींचे नाव त्याने शक्ती आणि शांती ठेवले होते. पेगी तिच्या दोन मुलींना घेऊन दिल्लीत अडीच वर्षं राहिली होती. आयुष्याच्या उत्तरार्धात खडबडी ...
भूतानने ‘हॅपिनेस इंडेक्स’ ही संकल्पना सुरू केली. अनेक देशांनी ती आंधळेपणाने उचलली. ‘समृद्धीतून येणारा आनंद’ हा निकष विषमतेला पोषक आहे. भारतासारख्या देशात ‘धैर्यातील आनंद’ म्हणजे चिवटपणे झगडण्यातला सकारात्मक आनंद या संकल्पनेला अधिक महत्त्व दिले पाहिजे ...
बेरोजगारी हे आपल्या देशापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. आजच्या औद्योगिक व तंत्रज्ञान क्रांतीने अकुशल कामगारांची गरज जवळपास संपुष्टात आणली आहे; पण आजही कुशल कामगारांना रोजगाराची हमी आहे. उद्याच्या तंत्रज्ञानाने कुशल कामगारांची गरजही कमी होत जाईल. डिजिट ...
नागकेशर ही विषवेल रानात उगवली तर अख्खा फड खाऊन टाकते, असे या कादंबरीच्या मलपृष्ठावर म्हटले आहे. विश्वास पाटील यांच्या दर्जेदार साहित्याच्या मळ्याला नागकेशरची बाधा झाली आहे... ...
होळी हा आपल्यासाठी तसा नेहमीचा विषय. ती छायाचित्रणातून सादर करायची तर तिची सेंद्रियता कशी जपता येईल आणि होळीच्या मूळ भावनेपर्यंत कसं जाता येईल हा प्रश्न माझ्यापुढे होता. त्यातलं पावित्र्य, ती उत्स्फुर्तता टिपण्याचं काम मी केलं. ...
तुम्ही काय खाता-पिता, कोणते कपडे घालता, इतकंच काय, तुमच्या सांसारिक जीवनातल्या नाजूक गोष्टीही सोशल मीडियाला माहीत आहेत. आपला राजकीय कल आणि आपले संभाव्य मतही फेसबुक जाणून आहे. यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियावर पहिल्यांदाच काही बंधने आणली गेली आहेत; पण ...
हृदयनाथ मंगेशकरांमुळे माझी आणि ग्रेस यांची पहिली भेट घडून आली. शेवटच्या काळात ते मंगेशकर हॉस्पिटलमध्येच राहायला आले होते. त्याचदरम्यान मी पं. भीमसेन जोशी यांच्यावर कॉफी-टेबल बुक करीत होतो. पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्यावरचा अभिप्राय त्यांनी लिहून दिला ...
होळी म्हटलं की रंग आणि पिचकाऱ्या घेऊन मुलं जो काही धिंगाणा घालतात, त्यानं पालक धास्तावले होते; पण यंदा एकाही मुलानं ना रंग मागितला, ना पिचकारी ! यावेळी ते काय करणार आहेत, याची खबरही त्यांनी कोणाला लागू दिली नाही. मग या मुलांनी केलं तरी काय? ...