संत तुकारामनगर प्रभागात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे योगेश बहल आणि भाजपाचे यशवंत भोसले यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. संत तुकारामनगर प्रभाग क्रमांक २० मध्ये नव्याने काही ...
निवडून आल्यावर व त्यातही वेगवेगळ्या पक्षांमधले असतील, तर एका प्रभागातील चार नगरसेवकांमध्ये मतभेद होतील, अशी चर्चा सध्या आहे. नंतर काय व्हायचे ते होईल, आता निवडणूक ...
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवार (दि. १३) अखेरचा दिवस आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार ...
आगामी महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ तारखेला मतदान पार पडणार आहे. आपल्या मतदारांना जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी आणण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर मुंबईत आहे. ...
मुंबईतील शिक्षकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्न, समस्यांवर मार्ग शोधण्यासाठी मुंबईत पार पडलेले शिक्षक परिषदेचे वार्षिक अधिवेशन शिक्षकांसाठी सकारात्मक ठरले. ...
एकदा कुठल्या राजकीय पक्षांची धोरणं आणि तत्त्वं पटली की आयुष्यभर त्याच पक्षात राहण्याचे दिवस आता मागे पडले. तिकीट मिळालं नाही की बंडाचं अस्त्र उपसलं जातं. ...
मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपा यांनी मोठमोठे घोटाळे केलेत. राज्यात व केंद्रात सत्तेवर असूनही एकमेकांवर टीका करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत ...
अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली आहे. हक्काचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे नगरसेवकांनी पत्नीला ...
यंदा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पश्चिम उपनगरातील के-ईस्ट वॉर्डचा विचार करता येथे आजी, माजी लोकप्रतिनिधींसह ...