भारत एक समर्थ राष्ट्र असून जागतिक पातळीवर त्याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक समर्थ पंतप्रधान असून त्यांच्या नेतृत्वात कुठल्याही ...
मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणाला बळ मिळावे म्हणून राज्य शासनाने गतवर्षी सुरू केलेली ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ पहिल्याच वर्षी निधीअभावी ...
रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना मिळणारी नुकसान भरपाई आता दुप्पट मिळणार आहे. रेल्वे प्रवास करताना अपघात झाल्यास रेल्वे प्रशासन 8 लाख रुपयांची ...
राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ऐतिहासिक योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून 2009 नंतरच्या कर्जमाफीनंतरच्या कालावधीत कर्ज ...
मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटरवरून कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय आकडेवारीत कोणताही घोळ नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं ...