सोलापूर : उत्पादन शुल्क खात्याकडून मद्यपान करणाºयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मद्य पिण्यासाठी लागणारा परवाना आता आॅनलाईन झाला असून, मद्यविक्रीसह १३ प्रकारच्या विविध सेवा आता अर्ज करणाºयांना घरबसल्या मिळणार आहेत. ...
सोलापूर दि ५ : बी रेडी़़़स्टार्ट! असा आदेश कानी पडताच त्याचे आम्ही तंतोतंत पालन करायचो़़़ रोज भल्या पहाटेपासूनच सुरू व्हायचे आमचे प्रशिक्षण, प्रथम धावणे, नंतर विविध प्रकारचे व्यायाम, मग कवायत झाल्यानंतर घामेघूम व्हायचो आम्ही...अगदी थकून जायचो़़़़त्या ...
नालासोपारा शहरात अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या शरीराचे चार तुकडे करून निर्घृण हत्या केली. पण, पाच वर्षाच्या मुलीने हत्येचा उलगडा केल्यानंतर पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या. ...
एसआरए घोटाळ्याच्या आरोपाची शाई वाळलेली नसताना, आज गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर नव्या घोटाळ्यांचे आरोप झाल्याने, त्यांच्यावरील संकट गडद झाले असून, त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. ...
महाराष्ट्र सरकारने गेल्या १३ वर्षांत विविध मागास प्रवर्गातील कर्मचा-यांना आरक्षणाच्या आधारावर दिलेल्या हजारो बढत्या मुंबई उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून रद्द केल्या. ...
वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणात विधिमंडळात मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी कारागृहातील दोन अधीक्षकांना निलंबित केले. मात्र, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, अधीक्षक तानाजी घरबुडवे, चंद्रमणी इंदुरकर आॅनड्युटी आहेत. ...
मुंबई विद्यापीठाची ३१ जुलैची डेडलाइन चुकल्यावर, पहिल्याच दिवशी विद्यापीठाने निकालांचा धडाका लावला होता, पण आता गेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठाचे काम कासव गतीने सुरू आहे. ...
देशातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असणाºया शरद पवार यांनी महाराष्ट्राला इतके काही दिले की त्याची मोजदाद करता येणार नाही. राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळवून देणारे हे व्यक्तिमत्व. पण, महाराष्ट्राने या व्यक्तिमत्त्वाची त्याप्रमाणात कदर केली नाही. ...
अन्नाची नासाडी टाळा हे सांगण्यासाठी म्हणजेच ‘शून्य अन्ननासाडी’च्या प्रसारासाठी ‘मॉर्फियस क्रिएशन इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे १३ आॅगस्ट रोजी सकाळी नरिमन पॉइंट ते दादर, सायन रुग्णालयमार्गे हुतात्मा चौक अशा मशाल दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. ...
मुंबईत नुकतीच घाटकोपर सिद्धिसाई इमारत दुर्घटना, तसेच मुंब्य्रातील लकी कंपाउंड इमारत कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने मुंबई व आजूबाजूच्या भागातील इमारती पडतातच कशा? असा सवाल राज्य सरकारला केला. ...