राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. गेल्या 7 दिवसात 34 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत, यावरून हे सरकार शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर नाही, हे स्पष्ट झाले आहे. ...
विनायकनगर येथे राहणा-या दानिश अफजल शेख (१३) या शाळकरी मुलाने बुधवारी (दि.१६ ) सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यावेळी दानिश घरात एकटाच असल्याने पोलिसांनी तो वापरत असलेला मोबाईल आज तपासासाठी ताब्यात घेतला आहे. ...
नाशिक शहरामधील इंदिरानगर भागात सकाळच्या सुमारास वीजपुरवठ्यामधील बिघाड दुरूस्तीसाठी महावितरणच्या खांबावर चढलेला कर्मचारी (जनमित्र) ‘शॉक’ लागून जागीच गतप्राण झाल्याची धक्कादायक दुर्देवी घटना ...
नाशिक शहरामधील इंदिरानगर भागात सकाळच्या सुमारास वीजपुरवठ्यामधील बिघाड दुरूस्तीसाठी महावितरणच्या खांबावर चढलेला कर्मचारी (जनमित्र) ‘शॉक’ लागून जागीच गतप्राण झाल्याची धक्कादायक दुर्देवी घटना ...