मुंबई विद्यापीठाचा निकाल जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे, लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. गुणपत्रिका नसल्याने पुढील प्रवेश निश्चित करणे अशक्य झाले आहे. ...
गेल्या १० दिवसांपासून उडालेला प्रचाराचा धुराळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी या पार्श्वभूमीवर उद्या (रविवारी) मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सार्वत्रिक ...
हेतुपूर्वक जनहित याचिका दाखल केल्याने, उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रस्त्याचे दुरुस्तीचे व देखभालीचे काम एका कंत्राटदाराकडून काढून अन्य एका कंत्राटदाराला द्यावे, अशी मागणी याचिकाकर्त्याने याचिकेत केली होती. ...
अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार, चार प्रवेश फे-यानंतर पाचवी विशेष फेरी राबविण्यात आली. त्यानंतरही तीन हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही. ...
एकाच रुग्णावर एकाच वेळी यकृत व मूत्रपिंड या दोन्ही अवयवांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया विलेपार्ले येथील एका रुग्णालयात यशस्वीपणे करण्यात आली. अशाप्रकराची ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलैमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २१ आॅगस्ट रोजी आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना २४ आॅगस्ट रोजी महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे. ...
भारतीय राज्यघटनेने स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व स्वीकारले असले तरी प्रत्यक्षात समाजात विरोधाभास दिसतो. ‘कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणा-या लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम २०१३’ हा कायदा करण्यात आला आहे. ...