उत्सवांतील ध्वनिप्रदूषणासंबंधीच्या याचिकांवरील सुनावणीत पक्षपात केल्याचा न्या. अभय ओक यांच्यावर केलेला आरोप अंगलट आल्यानंतर, राज्य सरकारने सोमवारी सपशेल शरणागती पत्करून, न्यायमूर्तींवरील हा आक्षेप मागे घेत क्षमायाचना केली. ...
एमआयडीसीच्या जमिनी मोकळ्या करून बिल्डरांना लाभ दिल्याचा आरोप असलेले उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या चौकशीचा आदेश काढताना त्यात मागील १५ वर्षांतील अशा निर्णयांचीही चौकशी करण्याची भूमिका घेत राज्य सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादीलाच आरोपींच्या पिंज-यात उ ...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना प्रवेश देण्यास भाजपा श्रेष्ठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असले तरी राणे यांच्या दोन्ही पुत्रांच्या राजकीय भवितव्याविषयी कोणतेही ठोस आश्वासन अद्याप दिले न गेल्याने राणेंचा भाजपा प्रवेश अडल्याचे म्हटले जाते ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘जेडीयु’सह शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे. मात्र, खा. सुप्रिया सुळे यांनी याचा इन्कार करत या अफवा असल्य ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील इंदापूर येथे कारला ओव्हरटेक करून पुढे गेलेली खासगी प्रवासी बस, समोरून येणा-या कंटेनरवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कंटेनर व बसचालकासह तिघांचा मृत्यू झाला ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-आॅगस्ट २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल मंगळवार, दि. २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. ...
विमान उड्डाणाच्या परवान्याचे नूतनीकरण आणि मुंबईतील टाईम स्लॉटचा मुद्दा मार्गी लागण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असून, कोल्हापुरातील विमानसेवेचा सप्टेंबरअखेरीस पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत. ...
राज्यातील खेड्यांचा शाश्वत विकास करण्यासाठी राज्य शासन आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहभागातून स्थापन करण्यात आलेल्या ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनला आतापर्यंत विविध कंपन्यांनी ३१ कोटी रुपयांची मदत दिली आहे. ...