एका ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार व तिची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या आरोपीचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायलयाने मंजूर केला. महिला सुशिक्षित असून, तिला तिचे चांगले-वाईट समजते ...
राज्याच्या १६ जिल्ह्यांमधील ३१३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाल्यानंतर आपल्याच पक्षाचे थेट सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अधिक कसे निवडून आले यासाठी पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने सरकारला दिलेली ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात सापडली आहे. ...
लैंगिक अत्याचारासाठी साडे तीन वर्षांच्या चिमुरडीचे शेजारच्या तरुणाने अपहरण केले. मात्र दहा वर्षांच्या ताईकडून मिळालेल्या लैंगिक शिक्षणामुळे चिमुरडीवरील अनर्थ टळल्याची घटना ...
कीटकनाशकांच्या फवारणीनंतर विषबाधा होऊन यवतमाळमध्ये शेतक-यांना हकनाक जीव गमवावा लागला असून, शिफारस व गरज नसतानाही घातक विषारी कीटकनाशकांची विक्री झाली. ...
कर्जमाफीसाठी शेतक-यांची नावे सरकारी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम राज्यात अवघे ११ टक्केच झाले आहे. दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा केली जाईल ...
भारतीय जनता पार्टीच्या लालकृष्ण अडवाणी, बंगारू लक्ष्मण आणि नितीन गडकरी या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप होताच त्यांचे राजीनामे घेतले गेले. ...
प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी यंदा शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीचे महत्त्व पटवून देण्यासाठी मंगळवारी सकाळी राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना ...