परतवाडा वनवर्तुळ अंतर्गत चौसाळा शिवारात एक काळवीट रविवारी मृतावस्थेत आढळले. संबंधित वनाधिकाऱ्यांनी त्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत पोस्टमार्टेम न करता दफनविधी उरकल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. ...
आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील तहसील कार्यालयात तालुकाध्यक्ष सुरेश आडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता ठिय्या आंदोलन करण्यात आले.गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीच्या पिकाचे ९० टक्क््यांवर नुकसान झाले ...
माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा खा. शरद पवार हे विदर्भ दौºयानिमित्त वर्धा येथे आले होते. याप्रसंगी विदर्भातील शेतकरी, शेती आणि महिलांच्या विविध समस्यांबाबत सामाजिक जाण म्हणून विशेष लक्ष .... ...
तालुक्यातील रस्त्याच्या निधीवर शासनाकडून दुजाभाव होत असून, रस्त्याचे सर्वाधिक प्रमाण असतानाही निधी सर्वांत कमी मिळत असल्याचा आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी सोमवारी सायंकाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. ...
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वातानुकूलित शिवशाही बस सुरु केल्या. मात्र या ‘शिवशाही’ची देखभालच होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. घाटात एसटीतील वातानुकूलित यंत्रणा बंद पडणे, ब्रेक कमी लागणे, एसटीतील इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बं ...
जिल्हा परिषद पंचायत विभागाने ‘आमचं गाव,आमचा विकास’ आराखडाअंतर्गत जिल्हास्तरीय सनियंण समितीची बैठक अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. ...
राज्य सरकारच्या ऊर्जा विभागातर्फे जाहीर करण्यात आलेली कृषी संजीवनी योजना ही शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारी योजना नव्हे तर त्यांच्याकडून वसुली करणारी योजना असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ...
बलुतं या लघुपटाला गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मिळालेला सन्मान अविस्मरणीय आहे, अशा शब्दात या लघुपटाचे दिग्दर्शक अजय कुरणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...