नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी बदनापूर व जालना तालुक्यातील जमीन संपादन सुरू असून आतापर्यंत १८५ शेतकºयांच्या ९३ हेक्टर जमीन खरेदी रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केली आहे. ...
शेतीसाठी स्वस्त दरात आणि दिवसाही पुरेशी वीज मिळण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी’ योजनेंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५० मेगावॅटचे ‘सौरऊर्जा प्रकल्प’ उभारण्यात येणार आहेत. ...
मोदी सरकारने लोकांना अच्छे दिनचे गाजर दाखवले आहे. सरकारचे हिंदुत्ववादाच्या नावाखाली अनेक उद्योग सुरू आहेत. त्या विरोधात विविध संघटनांनी आवाज उठविला आहे. ...