त्वचेच सौंदर्य वाढविण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करण्यात येतो, त्यावेळी सर्वात आधी कडूलिंबाचा विचार करण्यात येतो. शरीराचे आरोग्य राखण्यासोबतच त्वचेचं आरोग्य राखण्यासाठीही कडूलिंबाचा वापर करण्यात येतो. ...
'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' या शब्दांमध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या महाराष्ट्राचे वर्णन कवी गोविंदाग्रजांनी केलं आहे. याच कणखर सह्याद्रीच्या विश्वासावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. ...
27 सप्टेंबर या दिवशी जगभरामध्ये जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यात येतो. नवनव्या ठिकाणांना भेट देणं, तेथील निसर्गसौंदर्य अनुभवनं सगळ्यांनाच आवडतं. परंतु अनेक लोकांना आपली इच्छा पूर्ण करणं शक्य होत नाही. ...
भारतातील खाजगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर हे टीबी या गंभीर आजाराची लक्षणेच ओळखू शकत नाही आणि या कारणाने रुग्णांवर योग्य ते उपचार होऊ शकत नाही, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. ...