मराठी चित्रपटसृष्टीतील इतिहासात ‘सैराट’ने जे यश मिळविले आहे ते ऐतिहासिक आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी चाहत्यांनी ‘सैराट’ला अक्षरश: डोक्यावर धरले आहे ...
अजय-अतुल निर्माते म्हटल्यावर एखादी म्युझिकल लव्हस्टोरी घेतील, असे वाटते. प्रथमच निर्मात्याच्या भूमिकेत आलेल्या अजय-अतुल यांनी आपल्या चित्रपटासाठी सामाजिक विषय निवडला आहे ...
वाघिवलीमधील ६६ शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी समोर येवू लागल्या आहेत. १९५७ च्या जागी १९५२ असा उल्लेख करून कुळांची नावे सातबारा उताऱ्यावरून कमी केली आहेत ...
करावे येथे राहणाऱ्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. परंतु हा प्रकार तरुण ज्याठिकाणी जेवायला जायचा त्या शेजारच्या घरात घडला आहे ...