बाळासाहेब जाधव , लातूर शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला शेतकऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहा तालुक्यांतून ४१४९ जणांनी आॅनलाईन अर्ज केले. ...
अहमदपूर : मनुष्याच्या मनातील मलिनता खऱ्या अर्थाने स्वच्छ करायची असेल, तर संत सान्निध्यात राहणे आवश्यक आहे. अध्यात्मातूनच मानवी मनातील मलिनता स्वच्छ करता येईल, ...