सन २०१३ मध्ये येथील आश्रमशाळेची मान्यता महाराष्ट्र शासनाने रद्द केल्यानंतर आपोआप या शाळेचे काही कर्मचारी अतिरिक्त ठरल्याने अन्य शाळेत समायोजन करण्यात आले ...
कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांची दिवसेंदिवस वाढती दादागिरी मोडून काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आणि रेल्वे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे ...
ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावरच झालेल्या दोन प्रभागांतील पोटनिवडणुकीकडे सराव सामना म्हणा किंवा रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा प्रस्ताव शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना समजावून सांगण्याकरिता सोमवारी तालुक्यातील धसई गावात गेलेल्या विशेष भूसंपादन अधिकारी ...
ज्येष्ठ नागरिकांना घरात चांगली वागणूक मिळत नाही. उतारवयात त्यांना घरची मंडळी वाऱ्यावर सोडून देतात. त्यासाठी कायदेशीर बंधने घालण्याची वेळ सरकारवर आली ...