ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारने राज्य विधानसभेत अखेर आपल्या राज्याचा नामबदल घडवून आणला असल्याने यापुढील काळात ...
यवतमाळहून बातमी आली की, कर्जबाजारीपणा आणि निसर्गाने दिलेल्या तडाख्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी बापलेकांनी, शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाच वेळी आत्महत्त्या केली ...
भारतात ६0 हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वार्धक्यात अधिक सुरक्षित व सन्मानजनक जीवन जगता यावे, यासाठी केंद्र सरकार लवकरच खास नवे धोरण जाहीर करणार आहे. ...