आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमामुळे धर्मेश येलांडे लोकांच्या घराघरात पोहोचला. त्याच्या नृत्यावर सगळेच फिदा झाले. त्याला या कार्यक्रमानंतर सगळे ... ...
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारी गणपती विसर्जन करण्यात आले. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर ट्राफिक जाम झाली होती. आपल्या कुंटुंबाला जास्त वेळ ... ...
मंत्रालयाच्या दारात गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन बसलेल्या देवाळेकर दांपत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर बोलावून आपल्या गणपतीची आरती करुन घेतली ...
नथुराम गोडसे यांनी कधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडला नव्हता वा त्यांचे कधीही निलंबन झाले नव्हते. ते संघस्वयंसेवक होते' असा दावा गोडसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे ...