कार्यकर्त्यांची फळी तयार करणाऱ्या आणि ‘मिनी विधानसभा’ अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदांच्या सभागृहात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा सर्वत्र दबदबा होता ...
हा काळ १९९१-९२ चा. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राजकारणातील गुन्हेगारांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. विरारमधील हितेंद्र ठाकूर आणि उल्हासनगरचा पप्पू कलानी ...
जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लक्ष्मी मने यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ...
राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडावयाच्या आहेत. ...
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी एसटी आगारात बस वळविताना रिक्षाला एसटीचा धक्का लागल्याने रिक्षा चालकांनी एसटी चालकाला बेदम मारहाण केली. ...
विमानतळांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत भारत सरकारकडे कोणताही दृष्टिकोन नाही. विमान कंपन्या मोठमोठी विमाने खरेदी करण्याच्या आॅर्डर देत ...
२४ फेब्रुवारी शुक्रवारपासून विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरणार आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एप्रिल ते जानेवारी ...
आगामी पाच वर्षांत भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज अमेरिकेतील एका संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे ...
सध्या इन्फोसिमध्ये जे काही सुरू आहे, त्यामुळे मी दु:खी झालो आहे, असे प्रतिपादन इन्फोसिसचे सह संस्थापक आणि पहिले चेअरमन एन. आर. नारायणमूर्ती यांनी केले आहे. ...