तुम्हीही सकाळचा नाश्ता स्किप करता का? मग लगेच तुमची सवय बदला. कारण नाश्ता न केल्यानेही तुमचं वजन वाढू शकतं. कारण नाश्ता न केल्यामुळे दिवसभरात नेहमीपेक्षा जास्त भूक लागते. परिणामी तुम्ही ओवर इटिंगचे शिकार होता. त्यानंतर ऑफिसमध्ये फक्त एकाच जागी बसून क ...
कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत काँग्रेसमध्ये दुमत निर्माण झाल्याचे चित्र दिसत असून, अनेक काँग्रेस नेते पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात मतप्रदर्शन करत आहेत. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे होते. परंतु, यामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचाच पत्ता नव्हता. त्यामुळे आश्चर्य व् ...