कावेरी प्राधिकरणाच्या धर्तीवर कोयना व अलमट्टी धरणांचेही प्राधिकरण स्थापन करण्यात यावे. त्यात राजकीय हस्तक्षेप न करता फक्त तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करावा. ...
रायगड जिल्ह्यात गेले आठ दिवस सुरू असलेल्या संततधारेमुळे महाड तालुक्यात पुरसृश्य स्थिती उद्भभवली आहे. घरात, गोठ्यात आणि शेतीत पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...
मान्सूनचा पॅटर्न बदलतोय, असे मत मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’ या मुलाखत सदरातंर्गत मांडले. ...
सोनिया गांधी या व्यक्ती नसून संस्था आहेत. गेल्या शंभर वर्षांच्या राष्ट्रीय परंपरेच्या त्या प्रतिनिधी आहेत. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची पुण्याई व कार्य त्यांच्या पाठीशी आहे. ...
काश्मीरच्या संदर्भात नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या आणि संसदेने मंजूर केलेल्या निर्णयांना माझा संपूर्ण पाठिंबा आहे. गेली तीन दशके काश्मीर खोरे धुमसत असून तेथे शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. यामुळे काही तरी मोठे पाऊल उचलले जाण् ...
जशी भावना आपल्या अंतरंगात असेल, तसेच फळ आपणास मिळते. चंद्रकिरणांतून स्रवणाऱ्या अमृतमय आनंदाचा आस्वाद घेण्याऐवजी जर त्याच्यावरचा डाग शोधत बसलो, तर सर्वत्र डागाचेच साम्राज्य दिसेल. ...
सध्या सणांचा सीझन चालू आहे, लवकरच भारतात रक्षाबंधन हा सण उत्साहाने साजरा केला जाईल, परंतु जीएसटीमध्ये करदाता कशा प्रकारे आणि केव्हा रक्षाबंधन साजरे करेल ...
औषधांच्या उत्पादनातील आघाडीची अजंता फार्मा कंपनी यावर्षीच्या अखेरीस कृषी कचऱ्यापासून जैव-इंधनात रुपांतर करणारे ‘एन्झाईम’ बाजार आणणार असल्याची माहिती अजंता फार्माचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल यांनी येथे दिली. ...