आपली गावे अनेक शासकांना समजली नाहीत किंवा सर्व प्रकारच्या उलथापालथीतही ती बचावली, असा एक श्लेष या मांडणीतून निघतो. हा संदर्भ यासाठी, की आपल्या राजकीय पक्षांनाही आपले ग्रामस्वराज्य व ग्रामपंचायती अजून नीट उमगलेल्या नाहीत. ...
साखळी फेरीत जेएमडीवायसी संघाने तुफानी खेळ करताना आपले तिन्ही सामने जिंकत दिमाखात अंतिम फेरीत गाठली. यानंतर पीटीकेएस संघाने निर्णायक सामन्यात एमबीपीए संघाचा ११-४ असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढतीत दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ लढती जिंक ...
कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पितृत्त्व रजा घेत मायदेशी परतला होता. ईशांत दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन करेल. त्याचवेळी, जसप्रीत बुमराह व रविचंद्रन अश्विन यांना दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीतून बाहेर बसावे लागले. इंग्लंडविरुद्ध दोघेही त ...
भारतीय संघ अद्याप ३२४ धावांनी पिछाडीवर आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ बरोबरीत आहे. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकला होता. तिसरा कसोटी सामना भारताने अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. ...
सीमा सुरक्षा दल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक राकेश अस्थाना आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक डॉ. वाय. सी. मोदी ही या महत्वाच्या पदासाठी आघाडीवरील नावे आहेत. अस्थाना व मोदी यांनी सीबीआयमध्ये काम केले होते. ...
आदिमूलम म्हणाले, “आयातीत वृत्तपत्र कागदाला ६५ वर्षांत कोणताही कर नव्हता. जेव्हा केंद्र सरकारने १० टक्के कस्ट्म्स ड्युटी या कागदावर लादली तेव्हा आम्ही त्याला ते कमी करण्याची विनंती केल्यावर तो वर्षाला पाच टक्के केला गेला. आज तो आम्ही काढून टाकावा, असे ...
शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या मागण्यांबद्दल व त्यांच्या कर्जमाफीवर मोदी पूर्णपणे असंवेदनशील आहेत कारण ते फक्त भांडवलदारांचे ऐकतात. शेतकरी, बेरोज़गार आणि सामान्य लोकांशी त्यांचा काही संबंध नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. ...