एकीकडे विदर्भात उष्णतेने जिवाची लाही लाही होत आहे, तर दुसरीकडे कोकण, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे, तर आंबा-काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. ...
अमेरिका आणि इराणमधील तणाव आता युद्धजन्य स्थितीत पोहोचला आहे. चर्चेच्या नावाखाली दोन्ही देशांची जंगी तयारी सुरू असून, आखाती देशांत तणावाचे वातावरण आहे. ...