सैन्यात तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये तरुणांकडून जोरदार विरोध ...
कोरोना काळात विद्यार्थी ऑनलाइन क्लास करत होते तेव्हा अँड्राॅइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जाहिरात कंपन्या १६४ ॲप्समधून ८९ टक्के मुलांची हेरगिरी करत होत्या. ...
गेल्या दोन वर्षांपासून आलेल्या महामारी आणि त्यानंतरच्या संचारबंदीचा महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खोलवर परिणाम झाला आहे. ...