आधुनिक तंत्रज्ञानाच्या झंझावाताने मानवी जीवनाची दिशा पार पालटून गेली. १९व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच नवनवीन शोधातून संशोधकांनी मानवाला उंचच उंच प्रगतीचे पंख दिले. ...
शनिवारच्या रात्रीपासून रविवारी दिवसभर पावसाने जिल्हाभरात कहर केला. संततधार पावसामुळे अहेरी व भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क पुरामुळे तुटलेला आहे. ...
एक गाव एक गणपती या संकल्पनेला ग्रामीण भागात भाविकांनी अधिक पसंती दिली असली तरी ठाण्याच्या किसननगर भागातही ही संकल्पना गेल्या १५ वर्षांपासून राबविली जात आहे ...