विदर्भावर झालेल्या अन्यायाला मोठा इतिहास आहे. त्यामागे पश्चिम महाराष्ट्राचे आणि मुंबईतील अर्थकारणाचे राजकारण आहे. राज्यात स्थापन झालेले नवे सरकार ही स्थिती कशी ...
सिंचनाकरिता पाणी मिळावे, यासाठी वरोरा तालुक्यातील २७ गावातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची दखल घेत कालव्यातून क्षमतेपेक्षा अधिक ...
जगप्रसिद्ध बाळापूर (डोंगरी बु.) खुल्या खाणीकडे जाणारा रस्ता खड्ड्यांमुळे अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. जिल्ह्यात विकास कामांना कोट्यवधींचा निधी देणारे खाण प्रशासन खाणीकडे ...
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊ न रेल्वेगाड्यातील टीसींनी पैसे कमविण्याचा नवीन फंडा काढला आहे. ५० रुपये द्या आणि द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करा, असे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. ...
लाखांदूर सन २००३-०४ मध्ये इंदिरा आवास योजनेच्या व्याजाच्या रकमेतून तालुक्यात मंजूर झालेले १२ घरकुल प्रस्तावित लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचे दाखविण्यात आले. ...
एक वर्षापूर्वी निर्माण झालेल्या उमरेड - करांडला - पवनी अभयारण्यालगत पवनी वनपरिक्षेत्रातील खापरी या गावातील दुपारी ३.३० व ४ वाजताचे दरम्यान दोघांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. ...
२८ लाख पाण्याची तुमसर शहराला गरज असताना केवळ नऊ लक्ष पाण्याचा पुरवठा एका दिवसाआड करणे सध्या तुमसर पालिकेकडून सुरु आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माडगी ...
ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपीक व सहाय्यक लिपीक यांनी बनावट पावती बुक छापून १ लाख ४५,६४१ रुपयांचा अपहार केला होता. याप्रकरणी ग्रामपंचायतच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. ...
सुरूवातीपासूनच खरीप हंगाम धोक्याचा व चिंतेचा राहणार, असे भाकित वर्तविले जात असतानाच धानाला मिळत असलेल्या अत्यल्प भावामुळे खरच शेती परवडतेय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...