सध्या संपूर्ण नागरिकांना मोबाईल हा जीव की प्राण झाला आहे. याचाच फायदा सिमकार्ड कंपन्यांनी घेतला असून अतिरिक्त सेवांचा भार ग्राहकांवर लादला जात आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत ...
शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निलंबनाचा आढावा घेण्यासाठी २ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. फौजदारी गुन्हा दाखल झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या अगर कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात ...
संगणक युगात जे हवे ते एका क्लिकवर मिळते. संज्ञापन क्षेत्रात झालेल्या क्रांतीनंतर तर संगणकावरुन आप्तेष्टांशी घरबसल्या चर्चा करता येते. तंत्रज्ञानाच्या युगात दिवाळीच्या सुटीतील चिमुकल्यांचे विश्व ...
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, या चार जिल्ह्यात धानपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मागील १५ वर्षात केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्याच्या हिताकडे दुर्लक्ष ...
वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने होत असलेल्या अपघाताची संख्या लक्षणीय आहे. एकूण अपघातांपैकी ७0 ते ८0 टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याचे एका सर्वेक्षणात उघड झाले आहे. ...
यावर्षी खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या धानपिकाची कापणी सुरू झाली आहे. नवीन धान कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहे. जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार ...
पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमित पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीनचे पीक यंदा दिवाळी संपूनही हाती आले नाही. ...
शासनाच्या विविधांगी योजनांसाठी आवश्यक असलेल्या दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र (बीपीएल कार्ड) ची नवीन यादी मंत्रालयात अडकली आहे. मागील वर्षभरापासून बीपीएलच्या नव्या यादीला ...
नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत साकारण्यात आलेल्या इंडिया बुल्स कंपनीच्या सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात वलगाव येथून दरदिवसाला शंभराहून अधिक ट्रकमधून कोळशाची वाहतूक होते. ...