सेलू तालुक्यातील हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यात हातभार लागलेल्या बोरधरणाला २०१४ मध्ये ५० वर्षे पूर्ण झालीत़ हरितक्रांतीचे स्वप्न दाखविणाऱ्या या धरणाचा उद्देश कालव्याची बिकट परिस्थिती, ...
जि़प़ पाणी पुरवठा विभागाद्वारे गावे टंचाईमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ यासाठी प्रत्येक गावात नळयोजना सुरू केली जात आहे़ समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर येथेही नळयोजनेचे काम पूर्ण झाले आहे़ ...
खासगीकरणातून महागड्या झालेल्या शिक्षणामुळे सामान्य माणसाच्या उत्पन्नातून २५ टक्के खर्च शिक्षणावर होतो़ शिक्षण हे त्याच्या अवाक्याबाहेर होण्याची प्रक्रिया तीव्र झाली असताना सत्ताधारी ...
येथील काँगे्रस कार्यकर्त्यांच्यावतीने विविध मागण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी भूगांवकर यांना सोपविण्यात आले. ...
पुर्व शालेय शिक्षण व कुपोषणमुक्ती याकरिता मोठा गाजावाजा करून गावागावात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या. यामागचा शासनाचा उद्देश अंगणवाड्यांचे विदारक वास्तव बघितल्यानंतर साध्य होत आहे का, ...
देवरी येथील एसडीओ कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक विद्यार्थी आपल्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे अनेकांना याचा फटका बसला आहे. ...