गिरणा नदी पात्रात बेसुमार वाळू उत्खनन झाल्यामुळे १० ते १२ फूट खोल खड्डे भरायला भरपूर पाणी लागले आहे. हे खड्डे पाण्याने भरले अन् वाळूमाफियांचे पाप धुतले गेले अशी टीका जनमानसातून होत आहे. ...
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना एसटी मोफत पास वितरणाचा शुभारंभ शनिवारी दुपारी चाळीसगाव बसस्थानकात झाला. ...
जिल्हा पोलीस दलात गेल्या दोन महिन्यापासून अधिकारी बदलींची प्रक्रिया सुरु झाली आहे. चोपडा उपविभागाचे डीवाय.एसपी सदाशिव वाघमारे यांची दोन महिन्यापूर्वी बदली झाली. त्यांच्या जागी आयपीएस सौरभ कुमार अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर जळगाव उपविभागा ...
तोंडापूर लगतच्या जंगलात मोठी वृक्षतोड झाल्याने वन्यप्राण्यांचा गावाजवळ संंचार वाढला असून त्यात दोन बिबटे शेतांमध्ये दिसल्याने शेतकरी भयभित झाले आहेत. ...