हिंगोली : राज्याच्या तेराव्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जेमतेम ७९ दिवसांचा कालावधी राहिला असून निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे. ...
कुरूंदा : वसमत - औंढा महामार्गावरील चौंढी कल्याण टोलनाका २००३ पासून सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी ‘एमएसआरडी’च्या अंतर्गत येणारे ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा राज्य सरकारने विधिमंडळात केली आहे. ...
हिंगोली : बालकामगारांचे प्रमाण कमी करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाकडून केले जाणारे प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेच्या उदासिनतेमुळे अपुरी पडू लागले आहेत. ...
हिंगोली : जिल्ह्यात गतवर्षी २००१ च्या लोकसंख्येवर आधारित आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखड्यांतर्गत ३ प्राथमिक आरोग्य केंद्र व ९ आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यास मंजुरी ...