तंटामुक्तीवर लिखाण करणाऱ्या बातमीदारांना दरवर्षी शासनातर्फे पुरस्काराची घोषणा केली जाते. सन २०१२-१३ या वर्षातील पुरस्काराची घोषणा शासनाने केली. मात्र तो पुरस्कार अद्याप ...
सडक/अर्जुनी तालुक्यात २६ गावातील नाल्यावर बहुतेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. मात्र त्यांच्या देखरेखी अभावी हे बंधारे आजघडीला भग्नावस्थेत आहेत. ...
दुहेरी अर्थ संकल्प वितरण प्रणाली (व्हीडीएस) चा उपयोग करुन दोन कोटी ५५ लाख रुपयांचा अपहार करणारे येथील तहसील कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक सुनील खुशाल वैरागडे व नाझर नागदेव शंकर बुट्टे ...
सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्यासाठी २६ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषद सदस्यांनी निवडलेल्या गावाचे नाव ...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची घोषणा होऊन आता एक वर्षाचा काळ होत आहे. असे असतानाही मात्र व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर व्यापक प्रसिद्धी मिळालेली नसल्याचे दिसते. हेच कारण आहे ...
युतीसरकारच्या काळात माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांनी तिगाव - आमगाव रस्त्याचे डांबरीकरण केले. आज जवळपास २० वर्षापासून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. विशेष म्हणजे ...
तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी ग्रामपंचातचा सरंपच कोण? हा संतप्त प्रश्न गावकरी व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी खंडविकास अधिकारी ...
नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्राथमिक गटामधून सहभागी झालेल्या ३५ नमुन्यांमधून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा सावलीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ...
तलावांच्या या जिल्ह्यात असलेले १४०० मामा तलाव जिल्हावासीयांसाठी वरदान आहेत. त्यांचे खोलीकरण, गाळ उपसा केल्यास या तलावांमध्ये चांगला जलसाठा होऊन जमिनीतील पाण्याची पातळीही वाढेल. ...
एक अल्पवयीन मुलगी अरूणनगर रेल्वे स्थानकावर असताना तिच्या आई-वडीलांच्या ताब्यातून तिचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अर्जुनी/मोरगाव पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यातून अटक केली. ...