अदानी उद्योग समूहाच्या सामाजिक दायित्व पार पाडणाऱ्या अदानी फाऊंडेशन या शाखेच्या वतीने तिरोडा परिसरातील ग्रामीण विभागाच्या विकासाकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिष्टमंडळ जिल्हासचिव संदीप तिडके यांच्या नेतृत्वात शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्येसंदर्भात शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांच्या सभागृहात चर्चा केली. ...
कायदा, सुव्यवस्था, शांतता व सुरक्षा या सारखी महत्वपूर्ण जबाबदारी ज्या विभागावर आहे त्याच विभागातील कर्मचारी मूलभूत सुविधांच्या अभावी उघड्यावर पडले आहे. ...
‘ग्रामगीते’च्या माध्यमातून मानवतेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ५० वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले विचार आजच्या समाजातही तंतोतंत लागू पडतात. ...