राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव बदलून महाराष्ट्र सरकारने चांगलं काम केलंय. सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतलाय असं म्हणत ऋषी कपूर यांनी पून्हा गांधी घराण्यावर निशाणा साधला आहे. ...
सौंदर्यात अधिक भर पाडण्यासाठी तरुणी रंगभूषा, आभूषणे, अलंकार, केशरचना, वेशभूषा आदी गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर करीत असतात. त्यासोबतच फूटवेअरची भूमिकाही महत्त्वाची ठरत असते. ...
भारताचे महान संगीतकार ए.आर.रहमान यांनी संगीतबद्ध केलेले गाणं गाण्याची सुवर्ण संधी भारताचा कसोटी क्रिकेट कर्णधार विराट कोहलीच्या वाट्याला चालून आली आहे. ...