फेसबुक कुणाला माहिती नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार. कारण प्रत्येकालाच फेसबुकचे जणू वेडच लागले आहे. आपल्याजवळही फेसबुक असावे आणि त्यातील फ्रेंडलिस्ट इतरांपेक्षा मोठी असावी असे सर्वांनाच वाटते. ...
ई-कॉमर्सला चालना मिळावी तसेच इंग्रजी भाषा न येणाऱ्या भारतीयांना मोबाईलचा वापर करणे सोईस्कर व्हावे यासाठी इंडियन स्टँडर्ड अॅक्टच्या १०(१) कायद्यानुसार भारतात विक्री होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये भारतातील भाषांचा समावेश करणे अनिवार्य असणार आहे. ...
डिजिटल युगाची सुरुवात झाली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि त्याद्वारे त्याने डिजीटल विश्व अंगिकारलेले दिसत आहे. ...
प्रकाश आणि फटाक्यांचा उत्सव दिवाळी, सर्वांनीच एन्जॉय केला असेलच. हा उत्सव धनत्रयोदशी पासून सुरू होतो. त्यानंतर लक्ष्मी पूजन केले जाते. सोबतच हिंदू नववर्ष म्हणजे पाडव्याने या उत्सवाचा समारोप होतो. ...
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव होय. दिवाळीतील प्रकाश दिव्यांशिवाय अपूर्णच आहे. झगमगणारे दिवे आपल्या घराला उत्सवाचे रुप देत असतात. या दिवाळीला जर आपण काही नवीन करु इच्छित असाल आणि आपणास काही सुचत नसेल तर दिव्यांचा वापर करुन काहीतरी क्रिएटिव्हीटी दाखवू ...