Rajnath Singh: भारत आता अधिक सामर्थ्यवान होत असून, तो सीमेच्या या बाजूने आणि गरज पडल्यास सीमा ओलांडूनही मारा करू शकतो, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला कडक इशारा दिला. ...
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा येथील सीमावर्ती जिल्ह्यातील माछिल भागात नियंत्रण रेषेजवळ घुसकोरीच्या प्रयत्नात असलेल्या ४ दहशतवाद्यांचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला. ...