मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
Chandrapur (Marathi News) जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विचोडा (बु.) येथे उभारण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे व गावातील समाज भवनाचे लोकार्पण.... ...
आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या योजनेतून नामांकीत शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो. ...
एका युवतीला दुर्धर आजाराच्या उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. तिच्या उपचाराकरिता तिचा भाऊ धडपड करीत आहे. ...
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठचा आज बी.ए. द्वितीय वर्षाचा पेपर होता. या परिक्षेला बसलेला विद्यार्थी प्रवीण घारगाटे आई तुळजाभवानी शिक्षण संस्था चिचोली (खुर्द) .... ...
राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराजांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. ...
धरणातील गाळ काढून मागेल त्याला तो गाळ शेतात पसरविण्यासाठी देण्याकरिता ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही महत्वाची योजना राबविण्यात राज्य शासनाने सुरूवात केली आहे. ...
राजुरा तालुक्यातील रामपूर येथील चार युवकांना माणिकगड सिमेंट कंपनीमध्ये नोकरी मिळवून देतो म्हणून खोटी आर्डर देऊन ६ लाख ५० हजारांनी गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
अलिकडच्या काळात कान्व्हेंट संस्कृती चांगलीच फोफावली आहे. जिकडे-तिकडे याच शाळांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांवर अवकळा आली आहे. ...
दोन ट्रकमध्ये निर्दयतेने कोंबून कत्तलीकरिता आंध्र प्रदेशात नेली जाणारी ४३ जनावरे तोहोगाव रस्त्यात पकडून त्यांची सुटका करण्यात आली. ...
वातावरणाचा बिघडत चाललेला समतोल यामुळे दिवसागणिक पावसाचे प्रमाण कमी होवू लागले आहे. तर वाढत्या उष्णतेमुळे जलसाठे कोरडे पडण्याचेही प्रमाण वाढले आहेत. ...