राष्ट्रीय स्वच्छता अभियानातंर्गत भद्रावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील दारिद्र्य रेषेखालील उन्नती महिला बचत गटाला केंद्र शासनाचा राष्ट्रीय उत्कृष्ठ स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
चंद्रपूर शहर महानगरपालिकांमध्ये दिव्यांगासाठी असलेला राखीव निधी अजूनही अर्खचित आहे. त्यामुळे राखीव निधी खर्च करण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रहार अपंग क्रांती आंदोलन समितीतर्फे महापौर अंजली घोटेकर यांना देण्यात आले. ...
राज्यातील दहा हजार अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया बंद करणे, सेवानिवृत्तीचे वय ६५ ते ६० करून १ एप्रिल २०१८ पासून १३ हजार ७०० अंगणवाडी सेविकांना सेवेतून कमी करण्याचा डाव रचला जात असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जि. प. ...
जिल्ह्यातील आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांची अल्प वेतनात बोळवण केली जात आहे. हा अन्याय दूर करावी, अशी मागणी काँग्रेसने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखुर्द प्रकल्प अंतर्गत नहराच्या बांधकामाकरिता संपादीत केल्या होत्या़ सन २०१५ मध्ये जिल्हा समितीने विक्रीचे भाव निर्धारीत केले. त्यानुसार संपादीत शेतजमिनीची विक्री करण्यात आली. ...
जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला तालुका विकासापासून वंचित असताना ढिसाळ राजकारण आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे विकासकामांवर अनिष्ट परिणाम होत असल्याचे निकृष्ट रस्ते बांधकामातून पुढे आले आहे. ...
येथील शहीद हेमंत करकरे इंग्लिश स्कूलचे संचालक व्यंकट गिरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले आहे. या चिठ्ठीत दोन शिक्षकांसह एका शिक्षिकेवर हा आरोप आहे. ...
शुक्रवारी सकाळी जिल्ह्यात सर्व तालुक्यात रिमझीम अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. अनेकांना याचा त्रासही सहन करावा लागला. ...
मागील काही दिवसांपासून चार वाघ रस्त्याने जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला झाला. मात्र तो नेमका कुठचा आहे याचे कुतुहल पर्यटकांना लागलेले असून ते जाणून घेण्याचा खटाटोपही सुरू असल्याचे दिसून येते. ...
वेकालिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाण परिसरातील नाला वळविण्यासाठी खाणीतून निघणाºया मातीचे ढिगारे उभे केले जात आहे. आधीच या ढिगाऱ्यामुळे वर्धा नदीला येणाऱ्या पुरामुळे सास्ती गावाला धोका निर्माण होत असतानाच .... ...