शहरात दरवर्षी चैत्र पोर्णिमेला चंद्रपूरची आराध्य देवता ऐतिहासीक महाकाली मंदिर परिसरात भव्य यात्रा भरते. यंदा २३ मार्चपासून यात्रा सुरू होणार असून २ एप्रिलला समारोप होईल. ...
राज्यात हजारोे विवाहांमध्ये सुमारे ३० हजार विवाह नोंदणी पद्धतीने होतात. प्रत्येक विवाहाची नोेंदणी आवश्यकच आहे. यासाठी शासनाने जिल्हास्थळी कार्यालयाची निर्मिती केली. ...
वनपरिक्षेत्र कार्यालय तळोधी (बा.) अंतर्गत येणाऱ्या गिरगाव व परिसरात गेल्या १०-११ दिवसांपासून वाघिणीने तीन बछड्यासह बस्तान मांडले आहे. पाळीवर जनावरे, शेतकऱ्यांवर ही वाघीण हल्ला करीत आहे. ...
प्रकाश काळे ।आॅनलाईन लोकमतगोवरी : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष. प्रत्येकाच्या घरी सुखसमृद्धी नांदावी, ही मनोकामना व्यक्त करण्याचा सोहळा. शेतकऱ्यांचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. दरवर्षी शेतकऱ्यांच्या पाठीमागे संकटाचा फेरा असतो. यंदाही आह ...
गावकऱ्यांनी एकत्र येवून विकासाचे निर्णय घ्यावा आणि त्या निर्णयाला प्रशासनातील काही प्रामाणिक अधिकारी - कर्मचाºयांनी पाठबळ पुरविल्यास गावाचा चेहरामोहरा बदलून जावा. ...
आज माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यापीठस्तरीय सर्वच बाबी आॅनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालकांसह विद्यार्थ्यांच्या जबाबदारीत वाढ झाली़ नवीन आव्हाने उभी आहेत. ...
नागभीड तालुक्यातील गिरगाव परिसरात ७ मार्चपासून वाघिणीने आपल्या तीन बछड्यासह मुक्काम ठोकला आहे. गावकऱ्यांनी वनविभागावर दबाव टाकल्यानंतर येथील वनाधिकाऱ्यांनी वाघिणीला बेशुध्द करण्याची वरिष्ठांकडे परवानगी मागितली आहे. ...