भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सर्वांगीण विकासासाचे योगदान सर्वश्रुत आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. मात्र समाज कंटकांना त्यांचे अतुलनीय कार्य मान्य नसल्याच्या कारणावरुन समाजात द्वेष निर्माण करीत आहेत. ...
जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी राज्य किसान सभा व लाल बावटा खेतमजदूर युनियनच्या नेतृत्वात शेतकरी तसेच शेतमजुरांनी वनमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर सोमवारी आक्रोश मोर्चा काढला. ...
जिल्ह्यात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतातील पिके खरडून गेलेली आहे. या नुकसानीचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावे,..... ...
भद्रावती नगर पालिका निवडणूक निकालाची बेरीज-वजाबाकी करणाºया राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत आणि विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फेरत शिवसेनेने १६ जागांवर दणदणीत विजय संपादन करून सलग पाचव्यांदा भद्रावती नगर पालिकेवर........ ...
देशाच्या प्रगतीसाठी भारतीय संविधान महत्त्वाचे आहे. मात्र सद्यास्थितीत त्यावरच राजकारण करण्यात येत आहे. विद्यार्थी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. नवी पिढी नवे विचार आत्मसात करीत आहे. त्यामुळे एक विशिष्ट विचारधारा असलेला समूह सतत समाजाला दिशाहीन करण्याच ...
९ आॅगस्ट क्रांतीदिनी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर युथ फॉर इक्वॉलिटी तथा आझाद सेना या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित मनुवाद्यांनी भारतीय संविधानाची प्रत फाडून जाळल्या होत्या. यावेळी विषमतावादी मानवद्रोही मनुस्मृती लागू करण्याची मागणी करीत डॉ. बाबासाह ...
मागील अठरा दिवसांपासून कोठारी येथील कोंडवाड्यात २८ जनावरांना बंदिस्त करण्यात आले. ग्रामपंचायतकडून जनावरांना चारापाण्याची व्यवस्था केली नाही. जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने एका गाईचा मृत्यू झाला तर काही जनावरे मृत्यूच्या दारावर आहेत. ...
बहीण-भावाचे नाते घट्ट बांधून ठेवणारा रक्षाबंधन सण तोंडावर आहे. भावासाठी बहीण आधीच राखीचा बेत बांधून ठेवतात. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट बांधण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत अनोख्या म्हणजे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या नवे आकर्षण ठ ...
जिल्हा न्यायालयातील बार असोसिएशनच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. शरद आंबटकर, उपाध्यक्षपदी अॅड. प्रकाश बजाज सचिवपदी अॅड. संदीप नागपुरे विजयी झाले. ...