जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट, वन्यप्राण्यांची दहशत या पार्श्वभूमीवर चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आमदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नाने मोठा दिलासा मिळाला आहे. या तिन्ही जिल्ह्यात आता सातही दिवस ‘थ्री-फेज’ वीजपुरवठा सुरू होणार ...
दहा कामगारांचे अकारण स्थलांतरण व वेकोलिच्या मनमानी कारभारावर संतप्त झालेल्या कामगारांनी गुरुवारी माजरीच्या महाप्रबंधक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. विशेष म्हणजे, वेकोलि माजरीच्या आयटक, एचएमएस, बीएमएस व सीटू या चारही कामगार संघटनेने कामगारांच्या या आ ...
जिल्ह्यातील कृषिपंपाचे सुरू असलेले लोडशेडींग बंद करावे व प्रलंबित कृषिपंपाना तत्काळ वीज जोडणी देण्यात यावी, या मागणीसाठी आ. बाळू धानोरकर यांनी शेतकऱ्यांसह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. ...
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पाच हजारांच्या वर वीज बिल असलेल्या ४८४ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे ख्ांडित करण्यात आला आहे. ...
गोंडपिपरी तालुक्यात महापाषाणकालीन अवशेष सापडत आहेत. तालुक्यातील किरमीरी या गावालगत असलेल्या डोंगरावर लाखोचा संख्येने सूक्ष्म हत्यारे विखुरलेली आहे. या परिसरातील डोंगरावर दगडी हत्यारे, शिलास्तंभ आढळून आली आहेत. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील रखडलेला दिंडोरा बॅरेज प्रकल्प वाढीव सिंचन क्षमतेसह लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम दिवाळीनंतर सुरू होणार आहे. ...
क्रीडा क्षेत्राकडे युवापिढी आकृष्ठ होत आहे. मागील चार वर्षांपासून विविध क्रीडा कौशल्यामध्ये युवक-युवतींनी देशाचे नाव उंचावले. या क्षेत्रातून आदर्श विद्यार्थी घडतील, असा आशावाद केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. ...
राज्यातील भाजप सरकारने विकासाचे अनेक आश्वासने दिली. सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. मात्र विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष करण पुगलिया, एनएस ...