स्थापत्यशिल्पे : मराठवाड्यातील किल्ल्यांशिवाय गढ्या, छोटे बंदोबस्त असणारे वाडे सामरिक रचनेत महत्त्वाची आहेत. अनेक शहरांमध्ये असलेल्या तंटबंदीच्या ऐतिहासिक खुणा पाहायला मिळतात. मध्ययुगीन भारतात मात्र सतत चालणाऱ्या युद्ध व इतर राजकीय उलथा-पालथींमुळे के
...
वर्तमान : भारतीय समाजव्यवस्थेत व्यक्तींचे सार्वजनिक वर्तन, व्यवहार अतिरेकी धर्मांध, जात्यांध होणे हे समाज विघटनाकडे जात असल्याचे लक्षण आहे. ‘बहुसांस्कृतिकता’ हे भारतीय समाजाचे अभिन्न अंग आहे. ‘विविधतेत एकता’ हीच आमची मूलभूत ओळख; नव्हे तीच आमची शक्ती
...
गोड साखरेची कडू कहाणी : महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतके साखर कारखाने होते. त्यावेळी साधारण ५० वर्षांपूर्वी मजुरांना तोडणीपोटी प्रतीटन सव्वादोन रूपये मिळायचे. प्रती कोयता जादा रोजगार मिळावा म्हणून कमी वयात मुले- मुलींच्या लग्नावर अनेकांनी भर दिला. त्य
...
गोड साखरेची कडू कहाणी : ऊसतोड कामगार हे खरे तर धोकादायक उद्योगात काम करतात; पण तरीही देशातील हे एकमेव कामगार आहेत की, ज्यांना संघटित कामगाराचा दर्जा नाही. जेव्हा हे कामगार कामावर असतात तेव्हा पहाटे तीन वाजता सुरू होणाऱ्या या कामात साप चावून मृत्यू ह
...
गोड साखरेची कडू कहाणी : ऊसतोड मजुरांच्या विविध मागण्यांसंदर्भात १ सप्टेंबर रोजी बीड येथे ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदारांचा महामेळावा होत आहे. या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.
...
श्याम मनोहर खरं लिहितात, बरंही लिहितात; पण कधी-कधी त्यात तिरकसपणा इतका असतो की, मेंदूला झिणझिण्या येतात. ‘पॉप्युलर प्रकाशन’ने नुकतीच त्यांची ‘प्रेम आणि खूप-खूप नंतर’ नावाची एक कादंबरी प्रकाशित केली आहे. कादंबरी
...
खरं म्हणजे बाळ चव्हाण यांच्यावर एका लेखात सर्वच कलांचं रेखाटन करणं म्हणजे त्यांच्या कलासक्त, प्रयोगशील कारकिर्दीवर अन्याय होईल. छत्रपती राजाराम महाराजांच्या डायनिंग हॉलमध्ये माश्या येऊ नये म्हणून कल्पकतेने
...
मराठवाड्यातील उद्योग क्ष़ेत्रासाठी ‘आयसीटी’तील संशोधन वरदान ठरेल. विद्यापीठाच्या मुंबईतील कॅम्पसपेक्षाही जालना येथे उभारण्यात येत असलेले उपकेंद्र पुढे जाईल, असा विश्वास इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) विद्यापीठाचे कुलगुरू शास्त्रज्ञ डॉ. ज
...
-प्रा. रणधीर देसाई
जागतिकीकरणाच्या काळात सर्वहारा वंचितांचे संघर्ष लढे मंदावले आहेत. नवभांडवली अवस्थेत त्यांचे आवाजच नाहीसे करून टाकले जात आहेत. सामान्यांच्या अस्तित्वालाच या काळाने बेदखल केले आहे. अशा काळात काही एक ध्येयाने व अंतरिक ऊर्जेने धडपडणारी
...