उद्योग : औरंगाबाद शहर सुरू आहे ना?, नगर रोड सुरळीत आहे का? तेथून पुढे जालन्याला जायला काही अडचण नाही ना? हे प्रश्न आहेत मुंबई, पुण्यासह राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातून औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींचे. गे
...
राजकारण : शहरातील १५ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिका दरवर्षी पाण्यासारखा पैसा खर्च करीत आहे.तीन दशकांपासून महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीचा झेंडा डौलाने फडकत आहे. पाणीपट्टीच्या वसुलीचा आलेख उंचाविण्यासाठी युतीने कधीच प्रयत्न केलेले नाहीत.
...
विश्लेषण : २९ आॅगस्टपासून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे आदींच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू झाले आणि त्याची सांगता मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवा
...
कोल्हापूरची वृक्षसंपदा
-डॉ. मधुकर बाचूळकर
आपला देश जैवविविधतेत अत्यंत समृद्ध असून, महाजैवविविधता असलेल्या जगाच्या पाठीवरील सतरा देशांपैकी एक आहे. भारतात तब्बल ४८ हजार वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. यापैकी १७,५०० सपुष्प म्हणजेच फुले देणाऱ्या वनस्पती आहे
...
पहिल्यांदाच मुंबईला येणाऱ्या व्यक्तीच्या अनेक भावनिक प्रतिक्रिया असतात. कोणी मुंबईच्या उत्तुंग इमारती किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बघून भारावून जातात; कोणी येथील मरणाची गर्दी बघून धास्तावतात; कोणी मरिन ड्राइव्ह बघून प्रेमात पडतात तर कोणी झोपडव
...
समितीने नुकताच आपला अहवाल शासनाला सादर केला. शासनाने समितीच्या शिफारशी स्वीकारून दिनांक ३१ जुलै, २०१८ रोजी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्रकरण कलम १५४ बी नव्याने समाविष्ट करण्यास
...
स्टँड-अप इंडिया योजनेचा उद्देश म्हणजे अनुसूचित जाती (एससी) किंवा अनुसूचित जमाती (एसटी) आणि महिला उद्योजकांनी उत्पादन, सेवा किंवा व्यापारक्षेत्रातील सुरुवात केलेल्या व्यवसायास १० लाखांपासून १ कोटीपर्यंत व्यावसायिक कर्ज सहजरीत्या बँकांच्या मार्फत उपलब्
...
कोल्हापूरला दहा वर्षे विभागीय क्रीडासंकुल उभे राहते आहे, त्याठिकाणी बांधलेल्या जलतरण तलावाची कहाणी ऐकली तर पी. व्ही. सिंधूसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याकडे आपण किती दुर्लक्ष करतो आहोत, हे लक्षात येते...
...
अनिवार : अनंतअम्मा कृष्णय्या तिरनगरी हे तिचे माहेरचे नाव जे आता अनु प्रसाद मोहिते आहे. अनु एम. ए., एम.एस.डब्ल्यू. झाली. मेंदूत, मनात सातत्याने समाजाचाच विचार. त्याच विचाराचा प्रसाद फील्डवर्कच्या निमित्तानं तिला भेटला. विचार जुळले, खांद्याला खांदा लाव
...