व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यातील धरणे कोरडीठाक पडली आहेत. ७ जूननंतर पाऊस पडेल या भाबड्या आशेवर शेतकरी आहेत; मात्र आता तर पिण्याचे पाणीदेखील जिल्ह्यातील ...
तलवाडा : गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे लाईनमनला घरात घुसून मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. तलवाडा ठाण्यात गुरुवारी पाच जणांवर अॅट्रॉसिटी अॅक्टअन्वये गुन्हा नोंद झाला. ...
राजेश खराडे , बीड मान्सूनपूर्व पावसाच्या जोरावर जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली होती; मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे, ...
बीड : मुलींच्या शिक्षणाचा अर्थ केवळ प्रवेश घेणे व थेट परीक्षेला येणे एवढाच नाही. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लग्न होईपर्यंत डिग्री मिळते म्हणून प्रवेश घेणे थांबले पाहिजे ...
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई आपल्या पाल्याला नामांकित शाळामध्ये कोणत्याही परिस्थिीत प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी पालकांनी मंगळवारी रात्री ९ वाजेपासूनच शाळेच्या आवारात गर्दी केली ...
२०१४ पर्यंत झालेल्या पावसाळ्यानंतर टंचाईचे नियोजन करण्यासाठी ४ महिन्यांचा अवधी मिळत असे; परंतु २०१५ मध्ये पावसाळा संपताच आॅक्टोबर महिन्यापासून टंचाई नियोजनासाठी खर्च करण्याची वेळ प्रशासनावर आली. ...