माजलगाव येथे खाजगी तत्त्वावर चालणाऱ्या जय महेश कारखान्याने अखेर माघार घेत काढून टाकलेल्या दोनशे कामगारांना मंगळवारी परत कामावर घेतले. याबाबत सोमवारी ...
माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील एनएसएल ग्रुपच्या जय महेश साखर कारखान्याने 'लिव्ह आॅफ'च्या नावाखाली चक्क दोनशे कामगारांना पूर्व कल्पना न देता ...
पाटोदा येथील शासकीय वसतिगृहातून सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी रविवारी पलायन केले होते. त्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सोमवारी आढळल्या. ...
व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यात तीन वाळू ठेक्यांच्या लिलावा संदर्भात होणाऱ्या ठेक्यातून २५ टक्के रक्कम कमी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या गौण खणिज विभागाने आयुक्ताकडे प्रस्ताव पाठविला आहे. ...
बीड : पंढरपूरच्या वाटेवरील वारकऱ्यांची तर सारेच सेवा करतात. परंतु परतीच्या मार्गावर वारकऱ्यांची गैरसोय होते. त्यांच्या सेवेच्या उद्देशाने ११ वर्षांपासून ...
संजय तिपाले, बीड ‘एक सुराग पुलीस को गुनाह की तह तक ले जाता है’ हे पोलीस यंत्रणेच्या यशाचे गमक सांगणारे वाक्य प्रसिद्ध आहे. गेवराई तालुक्यातील १५ लाख ...