Government Employee: राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याची संघटनांची मागणी असताना ती पूर्ण न करता निवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने सेवेत घेता येईल, असा निर्णय सरकारने घेतला आहे. ...
एका मुलाखतीत त्याने महाभारत करिअरचा शेवटचा सिनेमा असेल अशी हिंट दिली होती. म्हणजेच आमिर 'महाभारत'नंतर निवृत्ती घेणार अशी चर्चा रंगली. आता या चर्चांवर अखेर आमिरने स्पष्टीकरण दिलं आहे. ...
Devendra Fadnavis: माओवाद्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील कवंडे या अतिदुर्गम गावात ६ जून रोजी मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. येथे भेट देणारे ते पहिलेच मुख्यमंत्री. ...
युरिया खाल्ल्याने जनावरांना तीव्र स्वरूपाची विषबाधा होते. जनावरे मृत्युमुखी पडतात हे जवळजवळ सर्व पशुपालकांना ज्ञात आहे. अनेक वेळा पशुसंवर्धन विभागाकडून ‘निकृष्ट चारा सकस करणे’ याबाबत मार्गदर्शन केले जाते. ...