लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

अंधेरीच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात तुलसी विवाह उत्साहात संपन्न - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात तुलसी विवाह उत्साहात संपन्न

अंधेरी पश्चिम येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात तुलसी विवाह पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला. ...

आदिवासी कोळी बांधवांच्या नोंदी तपासण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी कोळी बांधवांच्या नोंदी तपासण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुख्यमंत्र्यांनी दिले आमदार रमेश पाटील यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन ...

आर उत्तर विभागाने राबवले विकसित भारत संकल्प अभियान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर उत्तर विभागाने राबवले विकसित भारत संकल्प अभियान

पाचशे नागरिकांनी घेतला सहभाग घेतला ...

राज्यकर्त्यांनी लोकांना एकत्रित करून संविधानाचा सन्मान केला पाहिजे-  खा. कुमार केतकर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यकर्त्यांनी लोकांना एकत्रित करून संविधानाचा सन्मान केला पाहिजे-  खा. कुमार केतकर

सध्या देशात राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. ती देशासाठी घातक आहे, अशी परखड टीका खासदार आणि जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अंधेरीत केली ...

वर्सोवा विरार सागरी सेतू प्रकल्प होवू देणार नाही; मच्छिमार सहकारी संस्थांचा एल्गार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा विरार सागरी सेतू प्रकल्प होवू देणार नाही; मच्छिमार सहकारी संस्थांचा एल्गार

 उपस्थित मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका  स्पष्ट केली. ...

विद्यानिधी संकुलात स्वर्गीय पद्मनाभ आचार्य यांना आदरांजली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यानिधी संकुलात स्वर्गीय पद्मनाभ आचार्य यांना आदरांजली

मुंबई : जुहू येथील उपनगर शिक्षण मंडळ संचालित विद्यानिधी शैक्षणिक संकुलात उपनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, नागालँड राज्याचे माजी राज्यपाल ... ...

खाड्या दूषित करणाऱ्या बड्या रासायनिक कंपन्यांवर कारवाई कधी होणार? मच्छिमारांचा सवाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खाड्या दूषित करणाऱ्या बड्या रासायनिक कंपन्यांवर कारवाई कधी होणार? मच्छिमारांचा सवाल

एम.आय.डी.सी मधील बड्या रासायनिक कंपन्याच्या विरोधात अशी कारवाई केव्हा होणार असा सवाल प्रशासनाला केला आहे.  ...

'उत्तर भारतीयांची जातीनिहाय जनगणना करून त्यांना ओबीसी दर्जा द्या', संजय निरुपम यांची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उत्तर भारतीयांची जातीनिहाय जनगणना करून त्यांना ओबीसी दर्जा द्या', संजय निरुपम यांची मागणी

Sanjay Nirupam : महाराष्ट्रातील कायद्यांमधील काही दोषपूर्ण त्रुटींमुळे आणि वेगळी आडनावे असल्याने या उत्तर भारतीय ओबीसी समाजाच्या नागरिकांना आजपर्यंत ओबीसींचा दर्जा दिला गेला नाही ...