आमदार सुनील राणे यांची सूचना ...
दोषींवर कडक कारवाई करून पर्यावरणाचे रक्षण करण्याची आमदार प्रकाश सुर्वे यांची मागणी ...
मुंबईत - महाराष्ट्रात कुठेही धार्मिक तणाव निर्माण झाला तरी मालाड- मालवणी नेहमी शांतच राहिली कारण इथल्या जनतेला शांतता व सलोखा हवा आहे. ...
भांडूप येथील जलवाहिनीच्या कामानिमित्त मुंबईत १५ टक्के पाणी कपात करण्यात आल्याची घोषणा महापालिकेने केली. ...
गाळाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा गाळ नियमित स्वरूपात करण्यात यावा अशी मागणी आमदार लव्हेकर यांनी लावून धरली होती. ...
कोविड व H3N2 संदर्भात बैठक बोलवावी अशीही केली विनंती ...
डॉ. आंबेडकर जयंती निमित्त चेंबूरवासीयांना अनोखी भेट, खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्याला यश ...
Mumbai News: बोरिवली पश्चिम साईबाबा नगर परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधते गेल्या 15 दिवसांपासून गटाराचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळले आहे. ...