नाशिक: येवला येथील महिला तलाठ्यांच्या बदल्या करताना येवला प्रांतधिकाऱ्यांनी बदली कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचे निरीक्षण नोंदवत ... ...
ब्रह्मगिरी येथील अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा आणि येथील जैवविविधतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी टास्क फोर्स स्थापन केला आहे. ... ...
श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारच्या दिवशी दर्शनाला खूप महत्त्व मानले जाते. त्यामुळे दरवर्षी श्रावणात शेकडो भाविक कपालेश्वर, नारोशंकर मंदिरात दर्शनाला ... ...
इगतपुरी/घोटी : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी या मागणीसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल लंगडे व खरेदी-विक्री संघाचे ... ...