गावाकडेही जायची गरज नाही. जिवाची मुंबई करा. फार वाटले तर अधिवेशनाच्या नावाखाली एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन या... कार्यकर्त्यांनी, मतदारांनी काही विचारलेच तर त्यांना काय सांगायचे? असा तुमच्यापुढे प्रश्न असेल. म्हणूनच हे पत्र... ...
Mumbai-Goa Highway News: मुंबई-गोवा महामार्गाचे काम १५ वर्षांपासून का रखडले? अतुल कुलकर्णी यांचे विशेष विश्लेषण. तसेच मुंबई महापालिकेच्या ३६ हजार कोटींच्या ठेवी मोडण्याच्या निर्णयावर उपस्थित केलेले सवाल. वाचा सविस्तर. ...
प्रत्येक आयुक्तांच्या काळातली राजकीय परिस्थिती वेगळी होती. काहींनी राजकीय नेतृत्वाशी जुळवून घेतले. फार कमी अधिकाऱ्यांनी 'मोडेन पण वाकणार नाही' अशी भूमिका घेतली. ...
मुंबईला चार वर्षांनी महापौर मिळाले. पदग्रहण करताच, ‘बेकायदेशीर बांगलादेशींना हटवणे हेच आपले महत्त्वाचे उद्दिष्ट आहे,’ असे महापौरांनी जाहीर केले. दुसरीकडे, मुंबई उच्च न्यायालयाने पवईतल्या अतिक्रमणांवरून महापालिकेवर कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले. ...