मुंबईत रोज ७ हजार मेट्रिक टनच्या आसपास कचरा जमा होतो. कैरो शहरात रोज १५ ते १७ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. कैरोमध्ये कचरा संकलनासाठी महापालिका, खासगी कंपन्या आणि पारंपरिक झबालेन समुदाय एकत्र मिळून काम करतात. ...
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी ऐतिहासिक घोषणा केल्या आहेत. ग्रामीण महिलांना उद्योजक बनविण्यापासून ते शहरात नोकरी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेपर्यंत, या बजेटमध्ये सर्वसमावेशक विचार करण्यात आला आहे. ...
Ajit Pawar News: अजितदादांच्या निधनानंतर पक्ष सांभाळण्याचे, वाढवण्याचे काम कोणी करायचे? आमदार, खासदार, कार्यकर्त्यांना ताकद कोणी द्यायची? असे प्रश्न सामान्य कार्यकर्त्यापासून पक्षाच्या मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना पडलेले आहेत. ...
Ajit Pawar Death : तुमच्या सोबतच्या अनेक आठवणी, अनेक मुलाखती आणि मुलाखती शिवाय तुम्ही खाजगीत जा गप्पा मारल्या त्या आठवणींचे मोहोळ समोर आहे..! कोणती आठवण ठेवायची आणि तुमच्यातले वेगळेपण शोधायचे याचे मनाशीच युद्ध सुरु आहे. ...
Raj Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उद्धवसेनेने मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेथे राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. राज यांना नेमके काय म्हणायचे होते यावरून तर्कवितर्क लढवले जात आ ...
हल्ली मिक्स भाजीचे दिवस आहेत. मराठवाड्यात भज्जी करतात... कोल्हापुरात मिक्स भाज्यांचे कालवण असते... विदर्भात भाजीची उसळ बनवतात... गुजराती लोक उंदियो करतात... तुम्ही पण सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घ्या... शिवाजी पार्कच्या मळ्यात या ही वेळी फार कमी भाजी ...